Posts

*एक दृष्टिक्षेप, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर*

 *एक दृष्टिक्षेप, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर* . जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही असलेल्या भारतात भारतीय राज्यघटनेने सत्तेचे विकेंद्रीकरण स्वीकारलेले. त्या मुळे देशाच्या सत्तेचे केंद्र जरी दिल्ली असले तरी विकेंद्रित संसदीय लोकशाही मुळे राज्य, जिल्हे, तालुके, गाव-गाड्या पासून अगदी वाड्या-वस्ती पर्यंत सत्तेची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. मुळात राजकारणाची सर्व सूत्रे ही सत्तेच्या अवतीभोवती फिरत असतात. सत्तेच्या माध्यमातून समाजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून सत्ता ही परिक्रमा जो राजकीय पक्ष सातत्याने पूर्ण करतो तो प्रदीर्घकाळ सत्तेच्या अवतीभोवती राहतो अशी राज्यशास्त्रीय मान्यता आहे.कोणत्याही राज्याच्या राजकीय क्षेत्रात तेथील सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचा दीर्घकालीन परिणाम अनुभवता येतो. सत्तासंघर्षाची लढाई जितकी राजकीय डावपेचाने अर्थात साम,दाम, दंड,भेद नितीने अवलंबली जाते तितकीच त्याच्या मुळाशी सैद्धांतिक लढाई ही खोलवर रुजलेली असते हे विसरता कामा नये.मग ते राजकारण संस्थानिकांच्या राजे राजवाडे काळातील असो,ब्रिटिशकालीन असो किंवा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर चे लोकशाही गणराज्य स्थापन झ...

हिंदुनो आता तरी सावध व्हा.

जादुटोना, फलित-ज्योतिष, भुत-पिशाच, बुआबाजी आणि अवतारवाद या संदर्भहीन, तर्कहीन मान्यते मुळे हिंदु समाजाचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढे नुकसान बाह्य आक्रांतां पासून ही झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे. अगदी मुगल काळा पासून ते ब्रिटिशांच्या पर्यंत असे अनेक ऐतिहासिक दाखले देता येतील ज्याने स्पष्ट होईल की या तर्कहीन मान्यते मुळे हिंदु समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे.या गोष्टी सातत्याने आर्य समाज ने अधोरेखित केल्या आहेत.आजही या मान्यता हिंदु समाजाला पोखरण्याचे काम करीत आहेत. कथित धार्मिक ठेकेदारांनी धर्माच्या नावे धंधा मांडला असुन डॉ जाकीर नाईक सारखा इस्लामिक स्कोलर जेव्हा या ठेकेदारांना ललकारतो तेव्हा हे ठेकेदार पळ काढताना दिसून येतात. समाजात धर्मगुरू म्हणून मिरविताना ख्रिस्ती समुदायाचे सण साजरे करताना दिसतात. पुढे हेच कथित धर्मगुरू बाबा रामरहीम, आसाराम, बाबा रामपाल, नित्यानंद सारखे चेहरे म्हणून उघडकीस येतात. बाबा रामपाल याच्या सतलोक आश्रम मधे अश्लील साहित्य, अश्लील उपकरण मिळाले होतेच. त्याच बरोबर त्याच्यावर देशा विरुद्ध युद्ध पुकारण्याचा आरोप करण्यात आला होता. कारण त्याच्या आश्रमात अनेक विध्वं...

*राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वारा स्वामी विवेकानंद का आग्रह क्यों?*

स्वामी विवेकानंद द्वारा कैलिफोर्निया के शेक्सपियर क्लब में सिस्टर निवेदिता और स्वामी तुरियानंद की मौजूदगी में बीफ पर जो बयान दिया था उसपर अक्सर सुर्खिया बटोरी जाती है। स्वामी विवेकानन्द का संपूर्ण साहित्य भाग ३ पृष्ठ क्र ५३६ पर जिसका जिक्र है। जो साहित्य प्रकाशन उन्ही के रामकृष्ण परमहंस का प्रकाशन है। हेगडेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की जब स्थापना हुई थी तब स्वामी विवेकानंद को आदर्श के तौर पर स्वीकारा गया था ? इतिहास उठाकर देखे तो इसका कोई संदर्भ नही मिलेगा । फिर उसके बाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ में स्वामी विवेकानंद के आदर्शवाद की थ्योरी कब और कैसे गढ़ी गई ? संशोधन का विषय है। कभी भी आप विधार्मियो को मुंह तोड़ जवाब तभी दे सकते है जब आप के स्वयं के आदर्श और स्वयं के सिद्धांत पर आप गौरव अनुभव कर सके।             बीफ को लेकर जब हम विधर्मीयो को टारगेट करने में लग जाते है तो दिल्ली विश्वविद्यालय के प्रोफेसर शमसुल नामक महाशय बीबीसी को एक मुलाकात देकर स्वामी विवेकानंद के उसी कैलिफोर्निया में दिए भाषण का जिक्र कर राष्ट्रीय स्वयंसेवक...

*लव जिहाद विरुद्धचा सामुहिक संघर्ष ही काळाची गरज*

Image
         लव जिहाद ची प्रकरण दिवसेदिवस वाढत चालली आहेत. देशाच्या कानकोपऱ्यातून या संबंधीचे वृत्त ऐकायला मिळत आहे. काळाची पावल ओळखून सावध राहणे आवश्यक आहे आणि म्हणूनच संपूर्ण हिंदू समाज आज लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरत आक्रोश व्यक्त करत आहे. परंतु या समस्यांचे अवलोकन केल्या शिवाय समूळ निराकरण शक्य आहे काय ? किंवा एकांगी भूमिका मांडत केवळ मुलींवर दोषारोपण करून भागणार आहे का ? असे नाहीये. याचा चहूबाजूने विचार होणे गरजेचे.         १९ व्या शतकातील थोर समाज सुधारक आणि आर्य समाज सारख्या सुधारणावादी चळवळीचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचा "रोटी बेटी व्यवहार" हा आंतरजातीय विवाह आंदोलनाचा विचार खऱ्या अर्थाने आजही किती प्रासंगिक आहे हे लक्षात येते. माणसाने विज्ञानाची कास धरून अफाट प्रगती केली. २१ व्या शतकाला विज्ञानवादी युग म्हणून संबोधले जाऊ लागले. परंतु आजही आपण कालबाह्य पारंपरिक समाज व्यवस्थेच्या बाहेर पडलो आहोत का ? याचा अर्थ परंपरा जपू नये असे मुळीच नाही. परंतु कालबाह्य परंपरा आणि मानवीय मूल्यांचे, सांस्कृतिक वैभवाचे संवर्धन ...

*हैद्राबाद मुक्ती संग्रामातील अमृत महोत्सव निमित्त विशेष लेखमाला (भाग ४)*

Image
         वाचक मित्रांनो बंधू भगिनींनो आणि पितृतुल्य ज्येष्ठ मंडळींनो सादर , सस्नेह नमस्ते          मागील सर्व भागात आपण अनुक्रमे पाहिले १८९२ साली संस्थानात झालेली आर्य समाज ची स्थापना. पुढे १९२४ साली हुसैन सिद्दीकी चे दीनदार अंजुमन संगठने द्वारे झालेले आगमन पुढे १९२७ साली मजलिस ची झालेली स्थापना त्याला १९३८ ला बहादुर यार जंग कडून मिळालेले बळ. दरम्यान च्या काळात दीनदार अंजुमन आणि मजलिस कडून जिन्नाच्या इशाऱ्यावर सुरू असलेली धर्मांतरणाची चळवळ. त्याला प्रतिकार म्हणून सुरू झालेली संस्थानातील आर्य समाज ची शुद्धी चळवळ, त्यातून झालेल्या आर्य समाजी नेत्यांच्या गुंजोटी, बस्वकल्याण येथील १९३७ मधील हत्या, तत्पूर्वी १९३५ मधे निलंगा येथील आर्य समाज मंदिर वर झालेला हल्ला. १९३८ साली उदगीर येथे दसरा यात्रेत आर्य समाजी नेत्यांवर झालेला गोळीबार, आर्य समाजी नेते भाई श्यामलाल यांना झालेली अटक त्यांच्यावर झालेला जेल मधील विषप्रयोग, पुढे १९३८ ते १९३९ दरम्यान देशभरातून सुमारे १५००० आर्य समाजीयांना झालेली जेल,पुढे बहादुर यार जंग चा १...

*हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सव निमित्त विशेष लेखमाला (भाग ३)*.

             वाचक मित्रांनो, बंधुंनो आणि भगिनींनो सस्नेह / सादर नमस्ते. मागील दोन भागात आपण अनुक्रमे हैद्राबाद संस्थानाची भौगोलिक आणि धार्मिक पार्श्वभूमी, त्या पार्श्वभूमीची तत्कालीन प्रशासनावरील पकड, त्यातून हिंदू मधे निर्माण झालेली असुरक्षिततेची चिंता, पुढे दीनदार अंजुमन या इस्लामिक धार्मिक संस्थेची फोफावलेली धर्मांतरण चळवळ, पुढे त्यास प्रतिसाद स्वरूप आव्हान म्हणून जन्मलेली आर्य समाजी चळवळ, पुढे मुस्लिम लीग चा नेता बहादुर यार जंग द्वारे संस्थानात स्थापित झालेली "ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल" या संगठनेची स्थापना आणि त्याच्या द्विराष्ट्राच्या सिद्धांतावर वाढलेल्या कार्यवाया, त्याचे झालेले अकाली निधन आणि त्याची सुत्रे हाती घेत कासिम रिझवी चा पुढे आलेला चेहरा या संबंधित सर्व आढावा अनुक्रमे घेतला. परंतु १८९२ सालीच हैद्राबाद संस्थानत झालेली आर्य समाज ची स्थापना आणि पुढे १९३८ पर्यंत संस्थानात फोफवलेल्या जवळपास २५० पेक्षा अधिक आर्य समाज च्या सक्रिय शाखा दोन्ही इस्लामिक चळवळी म्हणजे "दीनदार अंजुमन आणि ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल" यांच्या समोर मोठे आव्हान बनू...

*हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सव निमित्त विशेष लेखमाला (भाग २)*.

            वाचक मित्रांनो मागील भागात आपण हैद्राबाद संस्थानातील भौगोलिक आणि धार्मिक पार्श्वभूमी याचे अवलोकन व त्याचा प्रशासकीय कामकाजावर असलेला प्रभाव आणि त्या माध्यमातून संस्थांनातील बहुसंख्यक हिंदुंना होणारा आत्मिक दंश याचा अंदाज बांधत होतो. या भागात आपण त्या धार्मिक पार्श्वभुमी मुळे संस्थानात सुरू झालेल्या सामाजिक चळवळीची दिशा वेधनार आहोत.             *दीनदार अंजुमन द्वारे धर्मांतरण चळवळीचा उद्रेक*            काँग्रेस मधील सुधारणावादी चळवळ म्हणजेच आर्य समाजी चळवळ आणि रूढीवादी म्हणजेच टिळकांची चळवळ या दोन्ही चळवळीच्या मुळाशी हिंदूचे हीत सुनिश्चित आहे असा समज झाल्या कारणे साल १९०६ साली देशात मुस्लिम लीग ची स्थापना झाली आणि द्वी राष्ट्राचा सिद्धांत बळावला. देशात ठीक ठिकाणी इस्लामिक चळवळींनी जोर पकडला. त्याचाच एक भाग म्हणून साल १९२४ साली सिद्दीकी हुसैन याने "दिनदार अंजुमन" या इस्लामिक धार्मिक संस्थेची स्थापना केली. इस्लाम मधील सुफीवादी पंथावर वाटचाल करणारी संस्था म्हणून या संस्थेने इस्लाम...